सामान्य प्रशासन

विविध योजनांची माहिती
माहिती उपलब्ध नाही
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
अं.क्र.विभागप्रश्नउत्तर
1 सामान्य प्रशासनशासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या गट क व गट ड मधील कार्मच्या-याच्या पात्र वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती लागू होते.सामान्य प्रशासन विभागाकडील शासंन निर्णय क्र.अकंपा -१००४/प्र.क्र.५१/२००४/आठ,मंत्रालय,मुंबई-३२,दिनाकं २२ ऑगस्ट,२००५ मधील मुद्दा क्रमांक २ नुसार केवळ शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या गट कं व गट ड मधील कार्मच्या-याच्या पात्र वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती लागू होते.गट अ,ब(राजपत्रित/अराजपत्रित)या पदावर कार्यरत अधिकारी/ कार्मच्या-याच्या पात्र वारसांदारना अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुज्ञेय होत नाही.(शासन निर्णय,सामान्य प्रशासन विभाग दिनाकं १७/७/२००७ मधील तरतुदीनुसार गट अ,ब,क,ड मधील शासकीय अधिकारी / कार्मच्या-याच्या नक्षलवादी /आतंकवादी /दरोडेखोर/ समाजविघातक यांच्या हल्यात/कारवाईत मुर्त्यू झाल्यास अशा अधिकारी/ कार्मच्या-याच्या पात्र वारसदारास अनुकंपा नियुक्ती लागू )
2 सामान्य प्रशासनअनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळणेसाठी पात्र नातेवाईकअनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळणेकरिता ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय क्रमांक –अकंपा-२२८९/३९९६/प्र.क्र.१११२/८९/१२ दिनाक २ मार्च १९९० नुसार पात्र नातेवाईकात प्रथम पत्नी त्यानंतर मुलगे व त्या ही नंतर अविवाहित मुली असा क्रम आहे. (सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र.अकंपा-१०१३/प्र.क्र.८/आठ,मंत्रालय,मुंबई-३२,दिनाक २६ फेब्रुवारी २०१३ नुसार अविवाहित मुलीला अनुकंपा नियुक्ती मिळाल्यानंतर तिचा विवाह झाल्यास विवाहाच्या दिनाकापासून सहा महिन्याच्या आत तिच्या पतीकडूनही दिवंगत शासकीय कार्मच्या-याच्या कुठुबियाचा तो सांभाळ करील असे हमीपत्र सहा महिन्याच्या आत घेणे आवश्यक )
3 सामान्य प्रशासनकर्मचारी दिवंगत झाल्यास दिनांकापासून एक वर्षाचे आत मुदतीत अर्ज सदर करणे आवश्यक आहे. (१) मुर्त्यू दाखला आवश्यक (२) कर्मचारी ज्या कार्यालयात सेवते असताना मयत झाले त्या कार्यालयाचा दाखला जावक क्रमांक व दिनाकासंह आवश्यक अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळनेकारिता सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र.अकंपा-१००४/प्र.क्र.५१/२००१/आठ,मंत्रालय,मुंबई -३२,दिनाक २२ ऑगस्ट ,२००५ मधील मुद्दा क्रमांक २ मधील ३ नुसार अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र कुटुंबियाकडून संबधित नियुक्ती प्रधिकार्याकडे अर्ज करण्याची ५ वर्षाची मुदत कमी करून कर्मचारी दिवंगत झाल्याच्या दिनाकापासून एक वर्षाच्या आत मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
4 सामान्य प्रशासनदिनाक ३१ डिसेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य झालेल्या कार्मचा-याच्या कुटुंबियास अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी पात्र समजले जाणार नाही (मयत कार्मचा-याचे कुटुंब मर्यादित असलेचे प्रतिज्ञापत्र आवश्यक ) सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक अकंपा-१०००/ प्र.क्र.२०/२०००/आठ दिनाक २८ मार्च २००१ नुसार(इ) दिनाक ३१ डिसेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य झालेल्या कार्मचा-याच्या कुटुंबियास अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी पात्र समजले जाणार नाही .
पदांचा तपशील
माहिती उपलब्ध नाही
सेवा जेष्ठता यादी
नागरिकांची सनद
माहिती उपलब्ध नाही
Employee Corner
नाव :
पदनाम :
मोबाईल नंबर :
विषय :
अर्जाचा तपशील :